ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या बाजूला असलेल्या मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. ३,००० मिमी व्यासाच्या या महत्त्वाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने मुंबई परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची…
देशसेवेसाठी कार्यरत जवान आणि पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणे मनपा शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पत्रलेखन उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी पत्रांमधून जवान आणि पोलिसांच्या शौर्याला सलाम केला.
श्रावणमासानिमित्त डोंबिवलीमध्ये भक्ती आणि वाचनसंस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणला जात आहे. पै फ्रेंड्स लायब्ररीच्या ‘घरोघरी आध्यात्मिक पुस्तके’ उपक्रमातून धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उल्हासनगरात आयोजित डेडलिफ्ट चॅम्पियनशिपला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे प्रदर्शन केले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी या स्पर्धेने खेळाडूंना महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध…
नागरिकांना शासनाच्या योजना, विकासकामे आणि महत्त्वाच्या सूचनांची अधिकृत व अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने पब्लिक अॅप (Public App वर अधिकृत खाते सुरू केले आहे. या…
ठाणे पश्चिमेतील मनोरमा नगर येथील श्री सिद्धेश्वर विश्वनाथ मंदिर हे शिवभक्तांसाठी श्रद्धेचे महत्त्वाचे स्थान आहे. येथे स्थापित असलेल्या नर्मदेश्वर शिवलिंगामुळे भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा असून संपूर्ण संगमरवरी बांधकाम…
TDRF Jawan Vikas Gore: भिवंडीतील इमारत दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचवणारे TDRF जवान विकास गोरे यांचा शहापूरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, भिवंडी-ठाणे मार्गावरील आणखी एका खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात…
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने 'माझी वसुंधरा' उपक्रमांतर्गत 'माझे घर, माझा बाप्पा' या अभियानाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे विनामूल्य प्रशिक्षण दिले…
ठाणे शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे श्री कौपिनेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शिवमंदिरांपैकी एक आहे. राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक असलेले हे मंदिर श्रावण महिन्यात लाखो भाविकांच्या…
मुंबईतील जिजामाता भोसले उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांना नवे पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ आणि विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार आहे.
श्रावण महिना आणि कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जलाभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिरांची सजावट, स्वच्छता, रांग व्यवस्थापन आणि कडक…
फळ मार्केटमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकलेली सफरचंदे काही व्यक्ती गोळा करून बाहेर नेत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर हीच सफरचंदे विविध बाजारपेठांमध्ये प्रतिकिलो १०० ते २०० रुपयांनी विकली जात असल्याचा दावा करण्यात…
Ashadhi Ekadashi Awareness Programme: आषाढी एकादशीच्या निमित्ताने न्यू कळवा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कळवा येथे जिल्हा परिषद ठाणे समाजकल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती दिंडी…
आषाढी एकादशीचा उत्साह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांसाठी विशेष तयारी करण्यात आलेली आहे. मंदिरांमध्ये पूजा, काकड आरती, भजन-कीर्तन आणि पालखी सोहळ्यांचे आयोजन करण्यात…
केडीएमसी महासभेत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळानंतर मनसे आणि भाजपमध्ये वाद चिघळला आहे. मनसेने भाजपवर सत्तेसाठी तडजोड केल्याचा आरोप करत केडीएमसीतील सत्तेतून बाहेर पडण्याचे आव्हान दिले आहे.
डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणांसह दोन्ही बाजूंचा…
डोंबिवलीतील कल्याण-शीळ मार्गालगतच्या मानपाडा–माणगाव परिसरात सलग तीन दिवस पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमदार राजेश मोरे यांनी पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना तातडीने पाण्याचा निचरा करण्याचे…
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीचे कौतुक करत…
ठाणे शहरातील वागळे इस्टेट, नवी मुंबईतील एमआयडीसी परिसर, कल्याण डोंबिवली क्षेत्रातील एमआयडीसी क्षेत्र आणि वसई विरार एमआयडीसी क्षेत्र या भागांचा पुनर्विकास हा एमआयडीसीच्या माध्यमातून क्लस्टर योजना राबवून करण्याचा शासनाचा प्रयत्न…