पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी अशा सात गावात शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, प्रकल्पासाठी २८३२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
कर्जत तालुक्यात काही महिन्यापूर्वी रुजू झालेले तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यातून तस्करी होत असलेल्या लाल मातीचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. हायवा ट्रक यांच्यावर धाडी टाकून ताब्यात घेतले.
जेव्हा पोलिसांनी केलेली चकमक संशयास्पद परिस्थितीत दिसते किंवा एखाद्या व्यक्तीला चकमकीत कायदेशीर प्रक्रिया न पाळता मारले जाते तेव्हा त्याला "Fake encounter" म्हणतात. कोणते राज्य हे Fake encounter साठी बदनाम आहे…
तीन महिन्यापूर्वी कळशी फेकून मारल्याच्या रागातून चुलत्याने पुतण्याचा पाण्याच्या दंडामध्ये मान दाबून खून केल्याची घटना खंडाळी (ता. माळशिरस) येथे शनिवारी (दि. १९) सकाळी ११.१५ च्या सुमारास घडली.