एक काळ असा होता जेव्हा टीव्ही आणि स्मार्टफोनसारखी उपकरणे अस्तित्वात नव्हती. त्यावेळी रेडिओ हेच मनोरंजनाचे आणि माहिती देण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम होते.
अनेक दशकांपासून रेडिओवर ओळखले जाणारे अमीन सयानी यांचे निधन झालंय. 'गीतमाला' या प्रसिद्ध रेडिओ कार्यक्रमासाठी त्यांची ओळख होती. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात कार्यक्रमातुन 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच संविधान दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
पुणेकर आणि लोकभावनेचा विचार करून केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी आकाशवाणीच्या (Akashvani) पुणे केंद्रावरुन प्रक्षेपण होणारे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत…