विद्यार्थी ट्रॅफिकमध्ये अडकले होते. यामुळेच परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. कल्याण यांच्या ताफ्यासाठी लादलेल्या वाहतूक निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचण्यास उशीर झाला.
देशभरातील किरकोळ बाजारात शंभरी पार गेलेले टोमॅटो दर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून नवीन टोमॅटोची आवक सुरु होणार असल्याने, टोमॅटोच्या दरात ही घसरण…
आंध्रप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे पूर्ण देश हादरला आहे. आध्रप्रदेशच्या नंदयाल जिल्ह्यात तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर, तिच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केली. त्यातील दोन आरोपींचे…
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवन कल्याण यांनी चित्रपटांमधून काही काळ ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे.आणि आपले संपूर्ण लक्ष आपल्या मतदारसंघावर केंद्रित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.