भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात अंशुल कंबोजकडून मोठी चूक झाली त्यावर जडेजाने राग व्यक्त केला आहे.
मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज अंशुल कांबोजचा समावेश केलाआला आहे. या पार्श्वभूमीवर कंबोजबाबत भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने मोठे विधान केले आहे.
IND vs ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील इंग्लंड संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. तर भारत पिछाडीकवर आहे.…
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरू आहे या मालिकेचा तिसरा सामना हा मॅचेस्टर येथील बोलला जाणार आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे…
भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतीमुळे चौथी कसोटी खेळू शकणार नाहीत. अर्शदीप सिंगला सराव करताना बोटाला दुखापत झाली. अंशुल कंबोज संघात दाखल झाला आहे. अंशुल कंबोजला भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात…
आता भारताचा नवा कर्णधार कोण असणार यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर भारताच्या संघाची अजुनपर्यत कोणत्या खेळाडुंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.