केंद्र सरकारने २०२४ मध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली होती. दरम्यान बुधवारी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आलं. चकमकीत २६ हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतची मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात १९७ नक्षलवादी ठार झाले असून १५० हून अधित बंकर उदध्वस्त करण्यात आले आहेत. करेगुट्टा टेकडीवरही ही कारवाई करण्यात आली.
२८ जुलै रोजी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमलापूर गावाजवळील (Kamalapur village) मार्गावर नक्षल बॅनर (Naxal banner) लावताना पोलिसांनी तीन नक्षल समर्थकांना अटक केली आहे. विशेष…
ग्यारापट्टीच्या जंगलात पोलिसांच्या सी-६० तुकडीसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. यात २६ नक्षलवादी मारले गेले आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Maharashtra police) यांनी ही माहिती दिली आहे. या चकमकीत तीन पोलीस…
नक्षलवाद्यांना साहित्य पुरवठा (supply of literature to Naxals) प्रकरणात गोंदियातील एका माजी नगरसेवकासह (Gondia corporator) तिघांना बालाघाट पोलिसांनी (Balaghat police) अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी आठ आरोपींना अटक केली…