संगीतकार शेखर ज्योती गोस्वामी यांना आसाम पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अटक केली आहे. जुबिन गर्ग यांच्या अकाली मृत्यूमागील गूढ हळूहळू उलगडेल आणि तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचेल अशी आशा आहे.
हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेक्षी संबंधित असून, संबंधित यंत्रणा याचा तपास करत असल्याचे मुख्यमंत्री शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना त्यांनी कॉँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर पूर्वी केलेल्या आरोपंच देखील…
देशाच्या North East भागात जाऊन तिथे कुणी स्थानिक स्वतःला Chutia म्हणत असेल तर अचानक चकित होऊ नका. कारण तिथे हे नाव प्रतिष्ठेचे आहे. त्या भागात प्राचीन काळात Chutia नावाची प्रसिद्ध…
आसामच्या सिलचार विमानतळावर Handyman च्या पदासाठी काही जागा रिक्त आहेत. एकूण ०६ जागांसाठी ही भरती प्रक्रिया AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने आयोजित केली आहे. मुलाखतीच्या आधारे उमेदवाराला नियुक्त केले जाईल.
आसामध्ये सामूहिक अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू झाला आहे. अत्याचारातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटल्यानंतर तलावात उडी मारल्यानंतर जीव गमावून बसला. आरोपीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला आहे.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये पोहोचलेल्या राहुल गांधींनी भाजप शासित आसाम सरकार आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना सर्वाधिक भ्रष्ट ठरवले आहे. राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले…