Viral Video : पूरात घडलं माणूसकीचं दर्शन...! आसाममध्ये सध्या पूराने हाहाकार माजवला असून चिमुकल्या बाळाच्या रेस्क्यूचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. गुलाबी कापडात बांधलेले बाळ जवानाच्या कुशीत अगदी शांत…
NEET च्या पेपर लिकमुळे भारतभर सुरु असलेले आंदोलन हे आता आसामच्या भाजपाच्या मंत्राच्या घरात पोहोचले आहे . विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्त्या , सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि दिल्ली पोलिसांनी केलेला तरुणाईवर…
सिलचर येथे 19 फेब्रुवारी रोजी 28 वर्षीय तरुणीवर सात जणांनी अत्याचार केल्याचा आरोप. आरोपींनी मारहाण करून 10 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. दोन आरोपी अटकेत; उर्वरितांचा शोध सुरू.
ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी, 'मुख्यमंत्री अशी विधाने नेहमीच करतात आणि आजवर त्यांच्याविरुद्ध कोणतेही एफआयआर दाखल झालेले नाही. त्याची चौकशीही सुरू झालेली नाही', असा युक्तिवाद केला आहे.
Amit Shah News: मोदी सरकारने आसामच्या विकासावर १५ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. ११ वर्षांपासून विकासकाम सुरू आहे, परंतु काँग्रेस पक्षाने कधीही आसामचा विकास केला नाही.
Himanta Biswa Sarma: आसाम सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हेमंत हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वातइल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
बिहारप्रमाणे देशातील १२ राज्यांमध्येही विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रिया केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आहे.
संगीतकार शेखर ज्योती गोस्वामी यांना आसाम पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अटक केली आहे. जुबिन गर्ग यांच्या अकाली मृत्यूमागील गूढ हळूहळू उलगडेल आणि तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचेल अशी आशा आहे.
हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेक्षी संबंधित असून, संबंधित यंत्रणा याचा तपास करत असल्याचे मुख्यमंत्री शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना त्यांनी कॉँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर पूर्वी केलेल्या आरोपंच देखील…
देशाच्या North East भागात जाऊन तिथे कुणी स्थानिक स्वतःला Chutia म्हणत असेल तर अचानक चकित होऊ नका. कारण तिथे हे नाव प्रतिष्ठेचे आहे. त्या भागात प्राचीन काळात Chutia नावाची प्रसिद्ध…
आसामच्या सिलचार विमानतळावर Handyman च्या पदासाठी काही जागा रिक्त आहेत. एकूण ०६ जागांसाठी ही भरती प्रक्रिया AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने आयोजित केली आहे. मुलाखतीच्या आधारे उमेदवाराला नियुक्त केले जाईल.
आसामध्ये सामूहिक अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू झाला आहे. अत्याचारातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटल्यानंतर तलावात उडी मारल्यानंतर जीव गमावून बसला. आरोपीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला आहे.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये पोहोचलेल्या राहुल गांधींनी भाजप शासित आसाम सरकार आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना सर्वाधिक भ्रष्ट ठरवले आहे. राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले…