आसाम सरकारने २८ मे रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका विशेष योजनेला मंजुरी दिली ज्याअंतर्गत बांगलादेश सीमेजवळील संवेदनशील आणि दुर्गम भागात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना शस्त्र परवाने दिले जातील.
सध्या देशभरात भाज्यांचे भाव चर्चेचा विषय बनले आहेत. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाज्यांच्या भाववाढीसाठी मियां-मुस्लिमांना जबाबदार धरले आहे. यावरून वादाला तोंड फुटले आहे.
आसाम राज्य पोलिस विभागातील सुमारे 300 अधिकारी आणि कर्मचारी याना दारूचे व्यसन आहे. त्यांना सरकारने स्वेच्छानिवृत्ती योजना (VRS) घेण्यास सांगितले आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अशा गुन्ह्यांसाठी पूर्वीपासूनच नियम आहेत.
बिस्वा म्हणाले की, २००२ पासून गुजरात सरकारने राज्यात शांतता सुनिश्चित करण्यासाठी अनेक कृती केल्या. आता राज्यात शाश्वत शांतता आहे. आता कर्फ्यू नाही. दंगलखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. आसाममध्येही शांतता नांदेल…