हल्ली वयाच्या २० व्या वर्षीही केस पांढरे झालेले दिसून येतात. अनुवंशिकता, योग्य खाण्यापिण्याची आबाळ अशा अनेक कारणांमुळे हे बदल होतात. आयुर्वेदात काही उपाय आहेत, ज्यामुळे यापासून स्वतःला वाचवू शकता
तांदळाचे पाणी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया तांदळाचे पाणी कसे तयार करावे, ते चेहऱ्यावर लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे, २ आठवड्यात तुमच्या त्वचेत कोणते बदल आणू शकते.
काजळ लावताना अनेकांच्या डोळ्यांमधून पाणी येतं. यामुळे लावलेलं काजळ पूर्णपणे सगळीकडे पसरते आणि डोळे खराब होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काजळ पसरवू नये म्हणून सोप्या टिप्स सांगणार आहोत.
अंडरआर्म्सचे केस काढावेत की नाही याबद्दल अनेकदा वादविवाद होतात, परंतु तुम्ही काय करावे हे तुमच्या वैयक्तिक निवडी आणि प्राधान्यांवर अवलंबून असते. विशेषतः महिलांमध्ये हा सर्वात मोठा इश्यू ठरतो, जाणून घ्या
Skin Tightening: हिवाळ्याची सुरुवात झाली आहे आणि यावेळी खरं तर सर्वात जास्त त्वचेची काळजी घेण्याची गरज असते. पण तुम्हाला माहीत आहे का जर तुमची त्वचा टाईट करायची असेल तर हिवाळा…
Skin Problem Juices: आपण आपल्या त्वचेसाठी कितीतरी स्किन केअर उत्पादने वापरतो, खरं आहे ना? महागड्या उपचारांसाठी सलूनमध्ये जाऊन आपला वेळ आणि पैसा वाया घालवतो. त्याचा प्रभावही काही दिवसच दिसून येतो…
सौंदर्य प्रसाधनांवर आपण भरपूर खर्चही करतो. वास्तव हे आहे की चांगल्या त्वचेसाठी या साऱ्याची काहीच गरज नसते. काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तर आपली त्वचा उत्तम राहते. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे…