भीमा नदी ही लाखो नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे आज हीच भीमा नदी आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. विशेषतः राजगुरुनगर शहर व परिसरात भीमा नदीची अवस्था…
भीमा व नीरा नदीपात्रातील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या शेतीला पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना नदीकाठच्या भागात जाण्याचे टाळण्यासाठी आणि पूरस्थितीबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
उजनी धरणातून भीमा नदीत वीज निर्मितीद्वारे १६०० क्युसेक तर सांडव्याद्वारे १६ दरवाजे उचलून १० हजार क्युसेक एकूण ११६०० क्युसेस ने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
उजनी धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्यातील गावांसह सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. पावसाळ्यापर्यंत त्या योजनांना पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे