भारत सरकार केवळ देशात राहणाऱ्या लोकांवरच नव्हे, तर त्यांच्या मालमत्तेवरही लक्ष ठेवतं. त्यातही ते फक्त भारतात राहणाऱ्या नागरिकांवरच नाही तर परदेशात राहणाऱ्या आणि त्यांची मालमत्ता असलेल्यांवरही बारकाईने लक्ष ठेवून आहे.…
२ कोटींची कॅश, ५ आलीशीन घर, १३ प्लाॅट, दागिने आणि बरंच काही... ओडिशातील इंजिनिअरची काळी कमाई पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. तपास अद्याप सुरु असून हाती लागलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्यांकन केले…
9 वर्षांपूर्वी भारत सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या काळ्या पैशाविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत हा निर्णय एक महत्त्वाचा पाऊल मानला जात होता.
Dirty money task force: स्वित्झर्लंड यूकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी कार्यदलात सामील होण्याचा विचार करत आहे. टास्क फोर्सचे उद्दिष्ट भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करणे आणि चोरीला गेलेला पैसा परत आणणे आहे.
केंद्रात भाजपचं सरकार आलं तर विदेशात लपवलेला काळा पैसा भारतात आणण्याचं आश्वासन २०१४ मध्ये देण्यात आलं होतं. मात्र या काळ्या पैशाचं नक्की काय झालं याबाबत आज संसदेत सरकारला प्रश्न विचारण्यात…
यवतमाळ मधून काळापैसा पांढरा करण्याचा प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यात १०० कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अनेकदा स्थावर मालमत्तेच्या किंवा जमिनीच्या विक्रीदरम्यान दस्त नोंदणी करताना मूळ किंमत जाणीवपूर्वक कमी दाखवली जाते. या व्यवहारात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देऊन व्यवहार केला जातो.