उन्हाची तीव्रता अधिक असताना धावत्या बसमधून अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना तातडीने…
पुणे - अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील अष्टविनायक श्री महागणपती मंदिरासमोर एका चालत्या खाजगी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी लालपरी बस चहा-नाश्त्यासाठी पळसवाडी जवळील हॉटेल आम्रपाली येथे थांबली होती. यावेळी बसच्या मागील बाजूचा टायर अचानक फुटला आणि त्यातून ठिणग्या उडून बसला आग लागली.
मुंबईतील कांदिवली पूर्व समतानगर येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर धावत्या डबल डेकर बसला अचानक भीषण आग लागली. प्रवाशांनी वेळीच बसमधून उड्या मारून जीव वाचवला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या आगीत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे.
बस अपघातात गंभीरपणे भाजलेल्या 19 प्रवाशांना जोधपूर येथे रेफर करण्यात आले, त्यापैकी बहुतेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जैसलमेरमध्ये चार जखमींवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून निघालेली खासगी बस पहाटेच्या सुमारास वेगाने मुंबईच्या दिशेने जात होती. प्रवासी झोपेत असतानाच बस अचानक रस्ता सोडून बाजूच्या बॅरिगेटला धडकली.
शिवशाही बसच्या आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे या घटनेची माहिती महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला. बडनेरा येथील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बसची आग विझविण्याचे प्रयत्न केले.