कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मात्र, कायद्याशिवायही समाजावर देखील मोठी जबाबदारी आहे. असं मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी पुण्यात झालेल्या बलात्काराच्या घटनेवर व्यक्त केलं.
Gyanvapi Case : आज ज्ञानवापी प्रकरणावर आज (शुक्रवार) भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्ञानवापी प्रकरणावर मुस्लिम बाजूने आलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १९ डिसेंबरच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान…
कायदा मंत्री पदावरून हटवल्यानंतर किरेन रिजिजू यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे आभार मानले. आपण भूविज्ञान मंत्रालयातही मोठ्या उत्साहाने काम…
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ नागपूरचा पहिला दीक्षांत सोहळा ११ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होतका. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड उपस्थित होते.