राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार RSS च्या काळ्या टोपीतून आला आहे. केसाला जर धक्का लावाल तर याद राखा असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
काँग्रेस पक्ष भाजपविषयी जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. डॉ. बाबासाहेबांची घटना बदलणार, मुस्लिम समाजाला देशातून बाहेर काढणार असे पोपटासारखे काहीही सांगत आहे. मुळात काँग्रेस पक्ष म्हणजे ब्लड कॅन्सर आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप घडून येत आहे. नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये…
अदानींच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या भारतीय बँका (SBI) आणि एलआयसीलादेखील (LIC) याचा फटका बसला आहे. गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, अदानींना कर्ज पुरवठा करणाऱ्या एसबीआय (SBI) आणि एलआयसी (LIC) या कंपन्या…