कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक आहे का एक रुपयाची तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आता तुम्हाला. शेतकरी 5 ते 10 वर्षे वाट…
शेतकरी आंदोलनात ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते परत घेण्याबाबत केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणाची वाट सदस्य पाहत आहेत. केंदंराकडून याबाबत सकारात्मक हाचलाली घडण्याची शक्यता आहे. या मिटिंगमध्ये हे गुन्हे…
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्य ठामपणे उभे आहे. बांधावर जाऊन शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवायचा, पण चार शेतकऱ्यांना भाजपच्याच मंत्रिपुत्राने चिरडून मारले त्या कृत्याचा साधा निषेधही करायचा नाही, अशी राज्याच्या विरोधी पक्षाच्या वागण्याची…
ऐन रोवणीच्या दिवसात पाऊस रुसल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. नर्सरीतील पऱ्हे सुकायला लागली असून प्रत्येक दिवस कोरडा उगवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून प्रकल्पाचे पाणी…