मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुरेश धस हा मोहरा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा वापर केला. मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का?…
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. आता शेतकरी कर्जमाफीचा विषय अजित पवारांच्या भाषणात नव्हता, हे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करण्यासारखे आहे.
कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केला. राज्यात माफियांचे राज्य आहे, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. याबाबत विचारल्यावर राणे म्हणाले, शिवसेनेची सत्ता असताना राऊत कोणा-कोणाला पोसत होते. कोणा-कोणाला…
नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली काम केली तेव्हा त्यांचे कौतुक केलं आहे. गडचिरोलीत विकासाची गंगा वाहत असेल तर त्याचे जर कोणी कौतुक करणार नसेल तर ते चुकीचं आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावराील ईडी कारवाईवर शिव संग्रामचे नेते विनायक मेटे यांनी प्रतिक्रीया दिली असून,. 'संजय राऊतांवर ईडीची कारवाई सूडबुद्धीने नाही', असं म्हण्टलं आहे
बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती असे कोणी विचारत आहे. इतक्या वर्षांनी देवेंद्र फडणवीसांना फुलबाजे उडवायला झाले काय? संपलेला विषय का काढत आहेत? वातावरण बदलले आहे, प्रश्न बदलले आहेत. अशावेळी…