दहिसर टोल नाक्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. याचा फटका मिरा-भाईंदर शहरातील सुमारे 15 लाख नागरिक, वाहनचालक आणि मुंबईकडे जाणारे प्रवाशांना बसतो.
अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. त्याच वेळी, आग कशी लागली हे अद्याप कळलेले नाही. सध्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत, अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत कोणत्याही जीवितहानी झाल्याचे…
Dahisar Check Naka News: दररोज दहिसर चेक नाक्यावर होणारे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवलेला उपाययोजनाला यश आले असून या चेकनाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता…
Dahisar toll plaza : दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ७.४५ ते ११. ४५ पर्यंत वरसावे पुलाजवळील चौकीनंतर बंदी घालण्यात आली आहे.