देशाची राजधानी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचा २७ वर्षांचा वनवास संपला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा पराभव केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारूण पराभव होताना दिसत असून २७ वर्षांनंतर दिल्लीची सूत्र भाजपच्या हातात जाताना दिसत आहेत. भाजपला सर्वात मोठा धक्का अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने बसला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीता निकाल शनिवारी म्हणजेच आज 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. सकाळी 7 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदानानंतर आम आमदी पार्टी आणि भाजपनेही विजयाचा दावा केला आहे.
दिल्लीची निवडणूक भाजपने जिंकली तर ओडिशा, महाराष्ट्र, काश्मीर आणि हरियाणा नंतर हे पाचवं राज्य ठरणार आहे. त्यामुळे एका वर्षात भाजप पाच राज्य काबीज करणारा पक्ष ठरणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलच्या निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. या अंदाजांनी गेली १० वर्ष सत्तेत असलेल्या आपचं टेन्शन वाढलं आहे.
उमेदवारांना १५ कोटींची ऑफर का दिली जात आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात निकालाआधी मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्ला…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर इव्हीएम आणि अचानक वाढलेल्या मतांची आकडेवारीवरून गेले दोन महिने विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. उद्या ८ फ्रेब्रुवारी रोजी दिल्ली निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान झालं. संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मात्र त्याआधी एक्झिट पोलच्या अंदाजांनी संपूर्ण देशाला आश्चर्चचकित केलं आहे.