फ्रॉड कमी करण्यासाठी बँका आणि पेमेंट प्लॅटफॉर्मची केवायसी प्रक्रिया अधिक कडक करणे आवश्यक आहे. शाळा आणि सामाजिक संस्थांद्वारे डिजिटल साक्षरता मोहिमा राबवल्या पाहिजेत.
भारतात किशोरवयीनांमध्ये डिजिटल व्यसन आणि स्क्रीनशी संबंधित मानसिक आरोग्य समस्यांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल व्यसनामुळे लक्ष कमी होणे, झोपेचा अभाव, चिंता, सामाजिक सहभाग घटणे आणि अप्रत्यक्ष आर्थिक नुकसान वाढत आहे.
भारतातील डिजिटल व्यवहार क्षेत्रात फोनपेने गेल्या दशकात मोठी क्रांती घडवून आणली आहे. २०२५ मध्ये ६० कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा पार करत कंपनीने डिजिटल अर्थव्यवस्थेत आपले स्थान अधिक मजबूत केले
भारतामध्ये DPDP कायद्याद्वारे डिजिटल डेटा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात डेटा अधिकार, कॉर्पोरेट जबाबदाऱ्या आणि नवीन नियमांमधील इतर बदल समाविष्ट आहेत.
डिजिटल तंत्रज्ञानचा 'गुलाम' बनू न देता, त्याचा 'मालक' बनण्यास शिकवणे हे गरजेचे आहे आसे मत शिक्षक अमोल हंकारे यांनी व्यक्त केले. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापरामुळे शाळेतील विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम सांगितले.
देशामध्ये आता लवकर डिजीटल जनगणना केली जाणार आहे आणि पूर्वचाचणीसाठी सध्या त्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पूर्वचाचणीसाठी चोपडा तालुक्यातील सध्या २६ गावं घेण्यात आली आहेत.
AI minister Diella: प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर वेगाने होत आहे. पण आता AI ने सरकार आणि राजकारणातही प्रवेश केला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अल्बेनियाने आपल्या सरकारमध्ये AI मंत्री नियुक्त…
Pune Public Libraries: सार्वजनिक ग्रंथालयांचे हे डिजिटल रूपांतर केवळ तांत्रिक प्रगती नसून, समाजाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
दशकांपूर्वी भारतीयांना तंत्रज्ञानाचा वापर करता येईल की नाही याबद्दल शंका होती, तिथे विचारसरणी बदलली आणि भारतीयांच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला.
६००० हून अधिक वंचित मुलांना आणि तरुणांना डिजिटल साक्षरतेमध्ये कौशल्य देण्यासाठी एसुस आणि विद्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर युथ अँड अॅडल्ट्स (विद्या) यांनी हातमिळवणी केली आहे.