रिक्षा चालकाचा मुलगा जयदीपसिंह वाघेला यांनी ११वीत शिक्षण सोडून केवळ ६ लाख रुपयांत व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या फळ व भाजीपाला निर्यात कंपनीचा टर्नओव्हर १५ कोटींच्यावर पोहोचला आहे.
देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या कणखर व्हावा, यासाठी सरकार अनेक योजनांमधून त्यांना आर्थिक मदत तसेच त्यांच्या व्यापाराला चालना देत असते. याच सरकारी मदतीतून एका शेतकऱ्याची प्रेरणादायी गोष्ट आज आपण जाणून घेऊया.
शेती, दुग्धव्यवसाय यासारख्या कामात महिलांचा सहभाग वाढत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे योगदान वाढत आहे. श्री बाबा गोरखनाथ कृपा दूध उत्पादक कंपनीच्या माध्यमातून काही महिला देखील लाखोंची उलाढाल करत आहे.
सध्याच्या घडीला अनेक तरूण नोकरीला राम राम ठोकत शेती आधारित उद्योगांमध्ये आपले नशीब आजमावत आहे. विशेष म्हणजे आपली बुद्धिमत्ता आणि शिक्षणाच्या जोरावर या तरुणांना व्यवसायात मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत…