Best Before Reality : अनेकदा पॅकबंद अन्नपदार्थांवर असणारी 'Best Before' तारीख निघून गेल्यावर लोक ते अन्न खराब किंवा विषारी समजून फेकून देतात. मात्र, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण FSSAI…
आपण दैनंदिन जेवणात वापरत असलेले खाद्यतेल किती सुरक्षित आहे? असा गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये आधीच वापरलेले खराब तेल रिसायकल करून पुन्हा…
तपासात अवघ्या पाच रुपयांच्या रासायनिक मिश्रणातून तयार होणारे हे दूध तब्बल ७० रुपये प्रतिलिटर दराने बाजारात विकले जात असल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटी रुपयांपेक्षा…
Homemade Food Causes Food Poisoning Reasons: फूड पॉइझनिंगचा धोका केवळ हॉटेल किंवा रस्त्यावरील अन्नामुळेच नसून, स्वच्छतेची काळजी न घेतल्यास घरच्या अन्नातूनही संसर्ग होऊ शकतो. अन्नाची योग्य साठवणूक, स्वच्छ स्वयंपाक आणि…
मुलीच्या वाढदिवसानिमित्त बेंबळीतील एका बेकरीमधून केक खरेदी करण्यात आला होता. संबंधित महिलेनेही या केकचे सेवन केले. मात्र काही वेळातच महिलेच्या प्रकृतीत बिघाड होण्यास सुरुवात झाली.
Biryani And Watermelon Combination : बिर्याणी आणि कलिंगडाचे सेवन केल्याने मुंबईत कुटुंबातील चार सदस्यांनी आपला जीव गमावला आहे. चला तज्ञांकडून हे काॅम्बिनेशन खरंच धोकादायक आहे की नाही ते जाणून घेऊया.
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कौलगुडा या गावात धार्मिक कार्यक्रमादरम्यान वाटण्यात आलेल्या महाप्रसादातून विषबाधा झाली आहे. या घटनेत सुमारे दीडशेहून अधिक जण बाधित झाले असून सर्वांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल
शासनाकडून वसतिगृहांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही मूलभूत सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Food Guide : बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहार सवयींमुळे हृदयविकार, फॅटी लिव्हर आणि मधुमेहासारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेकदा आपण जे पदार्थ हेल्दी समजून खातो, तेच प्रत्यक्षात शरीरासाठी घातक…
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा मुख्य उद्देश वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखणे, शाळांतील नोंदणी व उपस्थिती वाढवणे हा आहे. मात्र, याच योजनेतील अन्न मुलांच्या जीवाला धोका ठरत आहे.
जगप्रसिद्ध अन्न उत्पादक कंपनी नेस्लेने सुरक्षिततेच्या कारणास्तव आपल्या काही इन्फंट न्यूट्रिशन उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर रिकॉल जाहीर केला आहे. उत्पादनांमध्ये घातक घटक आढळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दापोलीत फिरण्यासाठी आलेल्या एका 13 वर्षीय पर्यटक मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंजर्लेत घडली आहे. हा मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
बसमधील जवळजवळ अर्ध्या जणांची प्रकृती खराब झाल्याने हा विषबाधेचा प्रकार असावा असे मानले जात आहे. विषबाधा झालेल्या सर्वांना रस्त्यातच सुपा येथील निरामय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.
पुन्हा एकदा राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवत शाळांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. घाटकोपरमधील शाळेतील मुलांना समोसा खाऊन विषबाधा झाल्याची घटना आता समोर येतेय, नक्की काय घडले
दैनंदिन आहारात कायमच पालेभाज्या आणि फळभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. भाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.दुधी भोपळ्याची भाजी अनेक लोक आवडीने खातात. यामध्ये फायबर आणि भरपूर पाणी असते. शरीरात…
अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील ६३ शाळांमधील पोषण आहाराचे आठमीला धान्य नमुन्यांची तपासणी सुरू आहे. दरवर्षी नमुने घेतले जातात, मात्र यंदा राज्य शासनाने अधिकृत पुणे येथील प्रयोगशाळा नियुक्त केली आहे.