राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा मुख्य उद्देश वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखणे, शाळांतील नोंदणी व उपस्थिती वाढवणे हा आहे. मात्र, याच योजनेतील अन्न मुलांच्या जीवाला धोका ठरत आहे.
जगप्रसिद्ध अन्न उत्पादक कंपनी नेस्लेने सुरक्षिततेच्या कारणास्तव आपल्या काही इन्फंट न्यूट्रिशन उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर रिकॉल जाहीर केला आहे. उत्पादनांमध्ये घातक घटक आढळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दापोलीत फिरण्यासाठी आलेल्या एका 13 वर्षीय पर्यटक मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंजर्लेत घडली आहे. हा मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
बसमधील जवळजवळ अर्ध्या जणांची प्रकृती खराब झाल्याने हा विषबाधेचा प्रकार असावा असे मानले जात आहे. विषबाधा झालेल्या सर्वांना रस्त्यातच सुपा येथील निरामय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.
पुन्हा एकदा राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवत शाळांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. घाटकोपरमधील शाळेतील मुलांना समोसा खाऊन विषबाधा झाल्याची घटना आता समोर येतेय, नक्की काय घडले
दैनंदिन आहारात कायमच पालेभाज्या आणि फळभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. भाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.दुधी भोपळ्याची भाजी अनेक लोक आवडीने खातात. यामध्ये फायबर आणि भरपूर पाणी असते. शरीरात…
अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील ६३ शाळांमधील पोषण आहाराचे आठमीला धान्य नमुन्यांची तपासणी सुरू आहे. दरवर्षी नमुने घेतले जातात, मात्र यंदा राज्य शासनाने अधिकृत पुणे येथील प्रयोगशाळा नियुक्त केली आहे.