नाजूक अवयव स्वच्छ करण्यासाठी पाणी पुरेसे आहे. कोणत्याही केमिकल युक्त महागड्या प्रॉडक्टचा अजिबात वापर करू नये. यामुळे नाजूक अवयवांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होऊन जातो आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.
पावसाळ्यामध्ये साथीच्या आजरांसोबतच बुरशीजन्य संसर्गा देखील वाढू लागतात. हे संसर्ग वाढू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. या आजारांपासून वाचण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. बुरशीजन्य संसर्ग होऊ नये म्हणून 'अशी'…
पावसाळ्यानंतर बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहे. बुरशीजन्य संसर्ग सामान्यत: एरिथेमॅटस रॅशेस म्हणून ओळखला जातो. जे नाण्यासारख्या गोल किंवा अंगठीच्या आकाराचे वर्तुळ तयार होऊन तेथे खाज येते. सामान्यत: शरीराच्या गुप्तांगात,…
फंगल इन्फेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो?…