पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून आराम मिळवण्यासाठी शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा इन्फेक्शन वाढून पायांच्या समस्या आणखीनच वाढतात. चला तर जाणून घेऊया फंगल इन्फेक्शन म्हणजे काय?
पावसाळ्यात पायांचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे पायांमध्ये जळजळ किंवा त्वचा निघून जाते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय केल्यास काही दिवसांमध्ये फरक दिसून येईल.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाय कुजणे किंवा पायांवर जखमा होण्याची शक्यता असते. या जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे पायांवर वाढलेले इन्फेक्शन कमी होईल आणि आराम मिळेल.
Monsoon Tips : पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे पायांमध्ये बुरशीजन्य संसर्ग, दुर्गंधी आणि त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी रोजच्या काही चुकीच्या सवयी वेळेत बदलल्यास पायांचे आरोग्य चांगले राखता येते आणि…
पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला सुद्धा वारंवार लघवीला जाण्याची सवय असेल तर या सवयीकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
नाजूक अवयव स्वच्छ करण्यासाठी पाणी पुरेसे आहे. कोणत्याही केमिकल युक्त महागड्या प्रॉडक्टचा अजिबात वापर करू नये. यामुळे नाजूक अवयवांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होऊन जातो आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.
पावसाळ्यामध्ये साथीच्या आजरांसोबतच बुरशीजन्य संसर्गा देखील वाढू लागतात. हे संसर्ग वाढू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. या आजारांपासून वाचण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. बुरशीजन्य संसर्ग होऊ नये म्हणून 'अशी'…
पावसाळ्यानंतर बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहे. बुरशीजन्य संसर्ग सामान्यत: एरिथेमॅटस रॅशेस म्हणून ओळखला जातो. जे नाण्यासारख्या गोल किंवा अंगठीच्या आकाराचे वर्तुळ तयार होऊन तेथे खाज येते. सामान्यत: शरीराच्या गुप्तांगात,…
फंगल इन्फेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो?…