Climate change hotspots : हवामान बदलाचा धोका दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. जगभरात अति हवामान घटनांचे प्रमाण वाढत असतानाच, शास्त्रज्ञांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे.
Telangana heatwave disaster : तेलंगणातील 28 जिल्ह्यांमध्ये किमान 15 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता सरकारने उष्णतेच्या लाटेला आपत्ती घोषित केले आहे.
देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट पसरली आहे. वायव्य भारतात उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने किमान पाच राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. वायव्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पारा झपाट्याने…
नागपूरात गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस नागपूरात भयंकर हिट वेव्हचा इशारा नागपुरच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे(Warning of a terrible heat wave in Nagpur for…
भारतीय हवामान खात्यानुसार, एप्रिलपासून उत्तर आणि मध्य भारतात तापमानात झपाट्याने वाढ होईल. कडक उन्हाचा तडाखा आणि उष्ण वाऱ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. पर्वतीय आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये हवामानात बदल…