‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ सारख्या लोकप्रिय मालिकेत अनेक नवीन पात्रांची दमदार एन्ट्री झालेली आहे, त्यामुळे त्यांची एन्ट्री ही एक ऐतिहासिक क्षण ठरू शकतो
गुरुचरण सिंह, जो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये 'सोढ़ी' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने अलिकडेच एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात त्याने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी असल्याचे सांगितलं होते.
Importance of Hindi Diwas : भारताच्या संस्कृती आणि ओळखीत हिंदीचे खूप महत्त्व आहे. हिंदी ही येथे सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे आणि ती संपूर्ण देशाला एकतेच्या धाग्यात बांधते.