नांदेड जिल्हा नियोजन समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान आयोजित करण्यात आले.
०४ फेब्रुवारी ते दि. ०४ मार्च २०२६ या कालावधीत महारेशीम अभियान-२०२६ राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 2 तारखेला मतदान होणार असून 3 तारखेला नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर येत असून भारतात 2019 मध्ये 9.30 लाख जणांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. चीननंतर आशियातील सर्वाधिक रुग्ण भारतात आढळले आहेत.