भारत २०३० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रकुल स्पर्धेत हॉकी हा खेळ जोरदार पुनरागमन करणार असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष तय्यब इकराम यांनी केला आहे.
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर अनेक गंभीर आरोप आहेत. क्रीडा मंत्रालयाने छेडछाडीच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सप्टेंबरमध्ये दौऱ्यादरम्यान महिला खेळाडूंनीही प्रशिक्षकांवर आरोप केले होते.
पुरुष हॉकी आशिया कप २०२५ च्या सुपर-४ राउंडमध्ये टीम इंडियाने मलेशियाला ४-१ ने हरवले. पहिल्याच मिनिटात गोल खाऊनही भारताने जोरदार पुनरागमन करत अंतिम सामन्याची आशा कायम राखली.
हॉकी आशिया कप स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे खेळवली जाईल. यासाठी टीम इंडियाच्या १८ सदस्यीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत सिंग पुन्हा एकदा भारतीय…