भारतीय उद्योगपती, टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांनी टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेले आणि त्यांच्या साधेपणा, दूरदृष्टी आणि परोपकारी कार्यांसाठी ते आजही ओळखले…
देशातील १३ शहरांमध्ये मार्च २०२५ पर्यंत घरांच्या किमती सरासरी ८ अंकांनी वाढल्या आहेत आणि घर किंमत निर्देशांक १३२ वर पोहोचला आहे. जाणून घ्या अशी कोणती शहरे आहेत जिथे घरांच्या किमती…
एकीकडे वाढत्या महागाईमुळे लोकांनी खर्च करण्यात कपात केली तर देशाच्या विकासाच्या पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रालाही महागाईचा फटका बसला आहे. जून तिमाहीत घरांची विक्री मंदावली आहे.