ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेला पाणी आणि गटार समस्याही सोडविता आलेल्या नाहीत. दोन मंत्री असूनही परिवहन सेवा सक्षम नाही. एकहाती सत्ता येणार असे म्हणणाऱ्यांना खिंडार पडल्याशी राहणार नाही आणि त्यांचे एकहाती सत्तेचे…
ठाण्यात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कुत्र्यांपासून वाचायचं कसा अशा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकरांना पडला आहे. ठाण्यात आज संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने एक-दोन नव्हे…