सोशल मीडियावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो मुंबई विमानतळावरून बाहेर पडत असतानाच पापाराझींनी त्याला घेरले, त्याचा फोटो काढायचा आणि बोलायचा प्रयत्न केला.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने कमालीची केली आहे. आता, मालिकेच्या समाप्तीनंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी जेव्हा टीम इंडियाची घोषणा करण्यात आली तेव्हा हर्षित राणाला टी-२० आणि एकदिवसीय दोन्ही संघात स्थान देण्यात आले. यामुळे गौतम गंभीर आणि राणा दोघांबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
अनेक वर्षांपूर्वी, एमएस धोनीने भारतीय संघात एक परंपरा सुरू केली होती जिथे, मालिका जिंकल्यानंतर, तो संघाच्या नवीन खेळाडूला ट्रॉफी देत असे.तथापि, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत काहीतरी वेगळेच दिसून आले.
वेस्ट इंडिजने भारतासमोर सामना जिंकण्यासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली कसोटीनंतर, भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका संपली आहे. सामनावीर आणि मालिकावीराचीही घोषणा करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताच्या संघाने दोन्ही सामने जिंकून मालिका नावावर केली आहे. यामध्ये भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दमदार पाहायला मिळाली.
दुसऱ्या डावात शानदार कामगिरी करून, वेस्ट इंडिजने केवळ भारताच्या धावसंख्येपर्यंत पोहोचले नाही तर आघाडीही घेतली, ज्यामुळे त्यांना चौथ्या डावात फलंदाजी करण्यास भाग पाडले.
भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली ५५ वे षटक टाकत होते. षटकातील पाचवा चेंडू जॉन कॅम्पबेलच्या पॅडवर लागला. एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील करण्यात आले, परंतु पंचांनी नाही असे मान हलवली. हा व्हिडीओ व्हायरल…
क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यत कमालीचे कर्णधार राहिले आहेत ज्यांनी त्याच्या संघासाठी फक्त कॅप्टन्सीच नाही तर त्याप्रकारची कामगिरी केली आहे. भारताचा युवा कर्णधार शुभमन गिल आताच कर्णधार झाला आहे पण त्याने खेळलेल्या…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगीरी केली यामध्ये टीम इंडियाचा फिरकीपटु कुलदीप यादव याने पाच विकेट्स नावावर केले आहेत.
दिल्ली कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीलाच बीसीसीआयने टीम इंडियाचा फलंदाज साई सुदर्शनबाबत एक मोठी अपडेट जारी केली. बीसीसीआय जाहीर केले आहे की सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साई क्षेत्ररक्षण करणार नाही.
अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिलने शतक झळकावले. गिलने शानदार खेळी करत कोणत्याही अडचणीशिवाय धावा काढल्या आणि त्याच्या संघाला मजबूत धावसंख्या…
भारत आणि वेस्ट इंडिज या सामन्यात भारतीय संघाचे दुसरे शतक भारताचा कर्णधार शुभमन गिल याने झळकावले आहेत. त्याने दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने भारतीय संघासाठी 129 धावांची नाबाद खेळी खेळली.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी शतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वाल यांचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवे शतक आहे.
पहिल्या सेशननंतर सध्या क्रिजवर जयस्वाल आणि साई सुदर्शन हे फलंदाजी करत आहेत. यामध्ये भारताचा यूवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने कमालीची खेळी दाखवली आहे. साई सुदर्शन याचा मागील काही सामन्यामध्ये चांगला…
सोशल मिडियावर आता कर्णधार म्हणून शुभमन गिल याने सातव्या सामन्यामध्ये टाॅस जिंकला मागील त्याने सहा सामन्यामध्ये टाॅस जिंकला नाही त्यामुळे धोनीचा जर्सी नंबर हा शुभमन गिलसाठी लकी ठरला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवाता झाली आहे. दुसऱ्या सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने अनेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिराज जगातील कोणत्याही फलंदाजाला घाबरत नाही, परंतु असा एक फलंदाज आहे ज्याचा सामना तो सामन्यादरम्यान करू इच्छित नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून इंग्लंडचा स्टार कसोटी फलंदाज जो रूट…
मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत केले तरी संघ हा WTC पाॅइंट टेबलमध्ये फायदा होणार की नाही यासंदर्भात सविस्तर…