कर्णधार सूर्यकुमारने एक महत्त्वपूर्ण विधान केले, तो म्हणाला की संघाने उत्कृष्ट खेळ केला आणि त्याला अशाच सामन्याची अपेक्षा होती. त्याने संजूचे भरभरून कौतुक केले आहे, सूर्याने सामन्यानंतर संघाची रणनीतीही उघड…
रोमारियो शेफर्डच्या पहिल्या चेंडूवर संजूने षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. त्याने हा खास क्षण साजरा करण्याचा एक अनोखा मार्ग निवडला. त्याचे सेलिब्रेशन सोशल मिडियावर व्हायरल…
संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध ५० चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. १९४ च्या स्ट्राईक रेटने संजूने १२ चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारले. या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, त्यानंतर त्याने…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० विश्वचषक सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. अंतिम संघ या सामन्यानंतर निश्चित केला जाईल. चला भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या खेळपट्टी अहवालावर एक नजर टाकूया.
१ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर एक महत्त्वाचा सामना होणार आहे. जिंकणारा संघ उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करेल. 'मेन इन ब्लू' आणि 'मरून आर्मी' या स्पर्धेच्या इतिहासात चार वेळा…
भारतीय क्रिकेट संघासाठी, कोलकाता येथे होणारा वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना हा क्वार्टर फायनलसारखा आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर ते सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करतील.
सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा 'करो या मरो'चा सामना आहे. जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल, तर पराभूत संघ मेगा इव्हेंटमधून बाहेर पडेल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना तांत्रिकदृष्ट्या 'उपांत्यपूर्व फेरी' मानला जात आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. मात्र, या हायव्होल्टेज लढतीपूर्वी एक अशी…
सोशल मीडियावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो मुंबई विमानतळावरून बाहेर पडत असतानाच पापाराझींनी त्याला घेरले, त्याचा फोटो काढायचा आणि बोलायचा प्रयत्न केला.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने कमालीची केली आहे. आता, मालिकेच्या समाप्तीनंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी जेव्हा टीम इंडियाची घोषणा करण्यात आली तेव्हा हर्षित राणाला टी-२० आणि एकदिवसीय दोन्ही संघात स्थान देण्यात आले. यामुळे गौतम गंभीर आणि राणा दोघांबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
अनेक वर्षांपूर्वी, एमएस धोनीने भारतीय संघात एक परंपरा सुरू केली होती जिथे, मालिका जिंकल्यानंतर, तो संघाच्या नवीन खेळाडूला ट्रॉफी देत असे.तथापि, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत काहीतरी वेगळेच दिसून आले.
वेस्ट इंडिजने भारतासमोर सामना जिंकण्यासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली कसोटीनंतर, भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका संपली आहे. सामनावीर आणि मालिकावीराचीही घोषणा करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताच्या संघाने दोन्ही सामने जिंकून मालिका नावावर केली आहे. यामध्ये भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दमदार पाहायला मिळाली.
दुसऱ्या डावात शानदार कामगिरी करून, वेस्ट इंडिजने केवळ भारताच्या धावसंख्येपर्यंत पोहोचले नाही तर आघाडीही घेतली, ज्यामुळे त्यांना चौथ्या डावात फलंदाजी करण्यास भाग पाडले.
भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली ५५ वे षटक टाकत होते. षटकातील पाचवा चेंडू जॉन कॅम्पबेलच्या पॅडवर लागला. एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील करण्यात आले, परंतु पंचांनी नाही असे मान हलवली. हा व्हिडीओ व्हायरल…
क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यत कमालीचे कर्णधार राहिले आहेत ज्यांनी त्याच्या संघासाठी फक्त कॅप्टन्सीच नाही तर त्याप्रकारची कामगिरी केली आहे. भारताचा युवा कर्णधार शुभमन गिल आताच कर्णधार झाला आहे पण त्याने खेळलेल्या…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगीरी केली यामध्ये टीम इंडियाचा फिरकीपटु कुलदीप यादव याने पाच विकेट्स नावावर केले आहेत.
दिल्ली कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीलाच बीसीसीआयने टीम इंडियाचा फलंदाज साई सुदर्शनबाबत एक मोठी अपडेट जारी केली. बीसीसीआय जाहीर केले आहे की सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साई क्षेत्ररक्षण करणार नाही.