तिसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या तिसऱ्या सामन्यामध्ये महत्वाचा बदल केला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मालिकेचा तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. अॅडलेडची खेळपट्टी कॅनबेराच्या खेळपट्टीपेक्षा वेगळी आहे आणि भारतीय फलंदाजांना त्यांच्या पिक-अप शॉट्सवर अवलंबून राहावे लागेल.
इंग्लंडच्या निकोलस ली या अनुभवी खेळाडूकडे भारतीय महिला संघाच्या नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. बीसीसीआयकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
IND vs SL: प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ९ विकेट्स गमावून १२८ धावा केल्या. येथून भारताला विजयासाठी १२९ धावांची आवश्यकता होती. टीम इंडियाने हे लक्ष्य ११.५ षटकांत ७ विकेट्स…
महिला विश्वचषक या वर्षाच्या शेवटी खेळवला जाणार आहे परंतु अजुनपर्यत या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. सर्व देशांनी यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही याबाबत एक…