एका वकिलाने आपल्या घरात सतत होणाऱ्या चोरीला वैतागून चक्क चोरांना उद्देशून पत्र लिहिला आहे.गेल्या 6 महिन्यात तुम्ही 4 वेळा माझ्यासारख्या माणसाकडे आला. 3 वेळा तुमच्या पदरी निराशाच पडली. मात्र, एक…
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाळसा-वडाळा गावातील ज्ञानेश्वर भिका आहेर या 30 वर्षीय विवाहित व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
जालना जिल्ह्यात (Jalna District) वृक्ष लागवड (trees to be planted) मोठ्या प्रमाणावर व्हावी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे (District Collector Ravindra Binwade) यांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक…