कागल नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व्यवस्थापन आणि शाश्वत विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय सन्मान मिळवला.
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. मात्र, सोमवारी झालेल्या सोडतीमध्ये एकही महिला उपस्थित नव्हती. महिलांसाठी आरक्षण असूनही महिलांची अनुपस्थितीची चर्चा होती.