New Labor Laws 2025: देशातील कामगार व्यवस्थेतील हा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल आहे, ज्यामुळे शोषण थांबेल आणि कामगारांना त्यांचे हक्क अधिक प्रभावीपणे मिळतील.
Maharashtra Working Hours News : राज्यातील कामगारांसदर्भात मोठी बातमी समोर येत असून आता कामगारांना आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे.