मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून लॉकडाऊन लागण्याची कोणतीही शक्यता नाही. केंद्र सरकारने अशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
India Lockdown Again News : सध्याची परिस्थिती चिंताजनक असून भारताची अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि देशातील नागरिकांवर दूरगामी परिणाम होतील. पंतप्रधान मोदींच्या या विधानामुळे देशातील जनता चिंतेत पडली आहे.