Sanjay Nirupam News: पंतप्रधान मोदींच्या पेट्रोल-डिझेल बचतीच्या आवाहनावरून टीका करणाऱ्या विरोधकांना संजय निरुपम यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "पंतप्रधानांनी पायी चालावे का?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.
Census 2026 Maharashtra: छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेचे काम टाळणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. कामावर हजर न राहणाऱ्यांचे निलंबन आणि पगार कपात होणार.
राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून परिवहन मंत्री यांनी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी…
Mumbai University : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देत University of Mumbai च्या इतिहास विभागात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
Hind Kesari Kushti 2026: पंतप्रधान मोदींच्या इंधन बचती आणि वर्क फ्रॉम होमच्या आवाहनावर रोहित पवारांनी जोरदार पलटवार केला आहे. "आधी स्वतःची उधळपट्टी थांबवा" म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर हवेली तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे महापालिकेकडून अधिकृतरित्या मिळणाऱ्या नळ जोडणीत प्लंबरच मलिदा खाऊ लागले असून, एका नळजोडणीला नागरिकांकडून अतिरीक्त ५० हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
NCRB च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रात दर 5 मिनिटाला एक अनैसर्गिक मृत्यू होत आहे. या भयावह आकडेवारीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर 'जंगलराज' असल्याची टीका केली आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना बूथस्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे १६ मे २०२६ पासून राज्यव्यापी संवाद दौरा सुरू करणार आहेत.
आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी उमरगा येथे भीम पॅंथर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला आणि ‘जोडे मारो’ आंदोलनाद्वारे संताप व्यक्त केला.
Maharashtra Weather: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत असून यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह काही भागांत वाढत्या उष्णतेमुळे येलो अलर्ट देण्यात…
४०० केव्ही हाय व्होल्टेज लाईन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प मोबदल्यात घेतल्या जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. काही शेतकऱ्यांना हजारो रुपयांत गप्प केले जात असल्याचे समोर आलं आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत ऐनवेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक विषय मांडून त्यांना मंजुरी देण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी अष्टविनायकातील तीन प्रमुख मंदिरे १० मे ते ९ जून या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये ‘वाळवण महोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांत घराघरांत तयार केले जाणारे पदार्थ इथे विक्रीसाठी भरवले जातील.
Sharad Pawar Satara Visit: आजारपणातून सावरल्यानंतर प्रथमच साताऱ्यात दाखल झालेल्या पवारांचे शासकीय विश्रामगृह येथे तुतारीच्या जयघोषात आणि घोषणांच्या कडकडाटात जंगी स्वागत करण्यात आले.
Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात सरकारवर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्या म्हणाल्या.