गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जंगलालगतच्या भागातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक घेणे कठीण झाले असून, दरवर्षी हत्तींकडून पिकांचे नुकसान होत आहे.
पीसीएम-पीसीबी दुसऱ्या संधीच्या नोंदणीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एका दिवसात १२,१५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत एकूण ४,३८,४४० विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे.
पूर्वी जिथे थांबा होता त्याच ठिकाणी वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिस गाडीवर कारवाई करतात, दुपारच्या वेळेस विश्रांती घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहन उभे केल्यासही वाहतूक पोलिस दंड आकारतात.
अहिल्यानगरमध्ये उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तदानात घट झाली असून रक्तपेढ्यांमध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होत असून नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत
कोण कधी कोणत्या पद्धतीने डोकं लावेल काहीच सांगता येत नाही. आता तर चक्क मालकिणीनेच दरोड्याचा बनाव केला असल्याचे समोर आले आहे. ही घटना सोलापूरमधील मोहोळमध्ये घडली आहे.
श्री. मंगेश जोशी यांची महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. वाचा सविस्तर बातमी.
राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असताना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी मात्र रुग्णसेवेसाठी कामावर हजर राहिले आहेत. त्यामुळे संपाच्या पार्श्वभूमीवरही रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पनवेल महानगरात मनसेकडून ‘मराठी’ स्टिकर मोहीम राबवली जात असून नव्या नियमांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. या मोहिमेद्वारे मराठीचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
मीरा-भाईंदरमधील शासकीय रुग्णालयात तब्बल १.६५ कोटी रुपयांची मुदतबाह्य औषधे सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मराठी सक्तीच्या मुद्द्यावर मनसेने जनजागृती मोहीम सुरू केली असून रिक्षांवर मराठीतील संदेश लावण्यात आले आहेत. या उपक्रमातून मराठी भाषेचा प्रचार आणि वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कल्याण येथे उड्डाणपुलाचे काम गेल्या ७ वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस ने आंदोलनाचा इशारा दिला असून, काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली…
भाईंदर परिसरात मतदार याद्यांच्या ‘सुपर सखोल’ पुनरावलोकनासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे. १,०००हून अधिक कर्मचारी गेल्या २० दिवसांपासून पूर्णवेळ कार्यरत आहे.
महाराष्ट्र राज्यातील साखर उद्योगाला आर्थिक उभारी देण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावांपैकी ७ साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) मोठा दणका दिला आहे.
जावळी तालुक्यातील महिलांनी संपूर्ण जावळी तालुका दारू दुकान मुक्त केला, मात्र या तालुक्यात दारूबंदी असताना देखील दारू जोमात विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या संपामुळे धाराशिव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला असून अनेक कामे ठप्प झाली आहेत. नागरिकांना विविध सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रिक्षा, टॅक्सी तसेच ओला-उबर चालकांसाठी प्रवाशांशी मराठीत संवाद अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत.
धारूर शिवारात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार कैलास पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे.
एसटी महामंडळातील अकार्यकारी अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेणारी समिती सध्या संभ्रमावस्थेत आहे. ७६ वर्षे जुने असलेल्या या महामंडळाकडे यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक परिपत्रक नसल्यामुळे प्रशासनात गोंधळ निर्माण झाला आहे.