शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत सोलापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) सुमारे १५० मुलींना कथित धर्मांतरणासाठी छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप केला आहे. संबंधित मुलींनी…
अलिबाग तालुक्यातील भाकरवड-देहेन येथे सुरू असलेले पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गावाचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे. पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थ, कामगार, दुग्धव्यवसायिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला आहे. यामुळे राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री…
राज्यातील 75 टक्के शेतकऱ्यांना सध्या दिवसा वीजपुरवठा करण्यात येत असून, उर्वरित 25 टक्के शेतकऱ्यांनाही यावर्षाअखेरीस दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.…
केंद्र सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या दुरुस्त्यांमुळे हा जनहिताचा कायदा कमकुवत होत असल्याचा आरोप करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीतून एल्गार पुकारला आहे. त्यांच्या उपस्थितीत माहिती अधिकार क्षेत्रातील…
धाराशिव शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत ४०० ते ५०० सुरक्षा रक्षकांच्या वेतनात मोठ्या प्रमाणावर कथित कपात होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मेस्को (MESCO) कंपनीकडून शासनाने निश्चित केलेल्या वेतनमानातील…
मोहिमेदरम्यान पालिकेच्या पथकाने हॉटेलमधील व्यावसायिक साहित्य जप्त केले आहे. यामध्ये एलपीजी हॉट प्लेट, इलेक्ट्रिक इंडक्शन, स्टोरेज रैंक, इलेक्ट्रिक ऑइल फ्रायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लाकडी टेबल, खुच्र्या आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर यांसारख्या…
Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या नालेसफाई कामात अल्पवयीन मुलांना नाल्यात उतरवून कचरा आणि गाळ काढण्याचे काम करून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पोकलेन मशीनच्या बकेटवर मुलांना बसविल्याचे व्हिडिओ व्हायरल…
राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र अँटी-नार्कोटिक्स युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र…
माहितीच्या अधिकार (RTI) नियमांमध्ये करण्यात आलेले बदल मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. केंद्र सरकारने हे बदल मागे घेतले नाहीत, तर…
रायगड जिल्ह्यातील अवचितगडाच्या ६०० फूट खोल दरीतून शिवशंभू प्रतिष्ठानने अत्यंत कठीण परिस्थितीत दोन ऐतिहासिक शिवकालीन तोफांना सुखरूप बाहेर काढले आहे. या थरारक मोहिमेमुळे गडावरील एकूण तोफांची संख्या आता पाच झाली…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्के, घरभाडे भत्ता…
कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी आदिवासींच्या संमतीविना दळी जमिनीतून रस्ते तयार करून अवजड मशिनरी नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. झाडतोड आणि ग्रामपंचायत तसेच जमीनमालकांची परवानगी न घेतल्याचा दावा…
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील ७० टक्के संमतीच्या दाव्यावर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खुलासा केला आहे.
मीरा-भाईंदरमधील अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. काशिमीरा पोलिसांसह संबंधित यंत्रणांना तातडीने आणि संवेदनशीलतेने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Mumbai Rain Updates: मुंबईत सकाळपासून संततधार पाऊस सुरू असून पुढील 24 ते 48 तासांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त…
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमधील पाणी साठ्याबाबत माहिती घेतली असता, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात धरणांची खोली किंवा उंची वाढवण्याचे कोणतेही…
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी 2016 ते 2020 या कालावधीतील एक टक्का वेतनवाढीचा…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील जलकुंभांच्या परिचालन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत.