महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबरला जीआर काढला आहे. त्यानंतर ओबीसींच्या स्पर्धेमध्ये मराठा समाज देखील उतरला आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपलेले आहे, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.
मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या भीतीवर इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का बसणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही' अशी स्पष्ट भूमिका घेतली. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या (Maratha-OBC Reservation) मुद्यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना देण्यात येत असलेल्या धमक्या व त्यांच्या निवासस्थान तसेच कार्यालयावर हल्ला करण्यात येणार असल्याच्या वृत्ताने शहर पोलीस यंत्रणा सावध…
उच्चवर्णीय समाजातील घटकांना 10% EWS आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला देशाच्या विविध भागातून आव्हान दिलेले असून त्यासंदर्भात विविध उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झालेल्या आहेत. या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग…