व्हीबी-जी राम-जी विधेयक, २०२५ ला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेमुळे मनरेगाची जागा आता जी राम जी ने घेतली आहे. जी राम-जी विधेयकाचे रुपांतर कायद्यामध्ये झाले.
MGNREGA योजनेचे नवीन नाव VB–G RAM G असे ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
सरकारने MGNREGA योजनेचे नाव बदलून व्हीबी-जी राम जी असे ठेवले आहे. तिचे पूर्ण रूप विकासित भारत रोजगार एवं आजीविका मिशन ग्रामीण आहे. शेतकरी आणि मजूर याला जी राम जी म्हणू…
मोदी सरकार मनरेगा असे नाव बदलून नवीन नावासोबतच योजनेत काही महत्त्वाचे बदलही करत आहे. केवळ कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्यात आली नाही तर शेतकऱ्यांच्या विकासाचा ही विचार करण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणण्याचा विचार करत आहे. यावरुन कॉंग्रेस आक्रमक झाली असून सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले.
लोकसभेत १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देणारे विधेयक मांडले जात आहे. या योजनेचे पूर्ण नाव विकासित भारत - रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) असेल. याला 'व्हीबी-जी राम जी' योजना असेही…