आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मधील अंतिम सामन्यात भारतीय सालामीवीर स्मृती मानधनाने इतिहास रचला आहे. एका एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला खेळाडूने सर्वाधिक धावा केल्याचा विक्रम केला आहे.
3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळमधील युनियन कार्बाइड कीटकनाशक संयंत्रातून विषारी वायूची गळती झाली. या अपघातात हजारो लोकांचा मृत्यू झाला. तर जखमींची संख्याही हजारोमध्ये होती.
बॉलिवूड आणि भारतासाठी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी राजकारणात प्रवेश केल्याची अनेक उदाहरणे आहेत. याच नावांमध्ये आता भारताची स्टार महिला क्रिकेटपटू मिताली राजचा देखील समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताची…
भारत आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. अनेक जणांच्या त्याग आणि बलिदानानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भारतीय उत्साहित आहेत. अशातच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंनीही…
नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटची कर्णधार मिताली राज ही भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तिला भारतीय ‘महिला क्रिकेटचा सचिन तेंडुलकर’ म्हटले…
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने महिला आणि पुरुष गटात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. पुरुष आणि महिला गटासाठी नामांकन झालेल्या ६ खेळाडूंपैकी ३ भारतीय खेळाडू आहेत.