भारताच्या इतिहासामध्ये अशा अनेक ज्ञात अज्ञात राण्या होऊन गेल्या आहेत ज्यांनी प्रसंगी दुर्गेचे रुप धारण करुन शत्रूंचा संहार केला. त्यापैकीच एक म्हणजे राणी दुर्गावती असून त्यांचे नाव आजही गौरवाने घेतले…
मुघल सम्राट शाहजहानची सर्वात सुंदर पत्नी मुमताज बेगम यांची मुलगी अत्यंत सुंदर होती. तिची एक झलक पाहण्याची अनेकांची इच्छा होती. ती सर्वात श्रीमंत राजकुमारींपैकी एक होती.
४ फेब्रुवारी २००४ रोजी मार्क झुकरबर्गने 'फेसबुक' ही वेबसाइट सुरू केली, जी त्याने हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या त्याच्या तीन मित्रांसह तयार केली होती. फेसबुकमुळे सोशल मीडियाचे विश्व सर्वांनी खुले झाले.
भारतात कित्येक शतकं मुघल साम्राज्य होतं. त्याचा भारतीय अर्थकारण, राजकारण आणि सामाजकारणावरही प्रभाव जाणवतो. मुघल काळात सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थांचा समावेश असलेली शासन व्यवस्था सुरू झाली.
सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्रांच्या सहा मुख्य अंगांपैकी एक आहे. जगात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी, सुरक्षा परिषदेला महत्त्वाची पावले उचलण्याचा आणि शिक्षा देण्याचा अधिकार आहे.
स्वच्छ प्रतिमेसाठी आणि साधेपणासाठी ओळखले जाणारे शास्त्री यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर ९ जून १९६४ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. ते सुमारे १८ महिने देशाचे पंतप्रधान राहिले.