देशभरात १५ जुलैपासून दुचाकी वाहनांवर टोल लागू होणार असल्याची चर्चा होती. मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या अफवांचं खंडन केलं असून बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं…
येत्या एक एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला.
नवीन टोल प्रणालीमुळे टोल कराचा भार कमी होईल, असे सांगण्यात येत आहे. या नवीन टोल प्रणाली लागू झाल्यानंतर वाहनचालकांना टोल करात सवलत मिळू शकते. एका कार्यक्रमात गडकरी यांनी आश्वासन दिले…