सरकारी कामांमध्ये अनेकदा दिरंगाई झाल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून आता पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करता येणार आहे.
निधी तिवारी या वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. नोकरी करता करता त्या यूपीएससीची तयारी देखील करत होत्या. त्यामध्ये यशवी झाल्यानंतर त्यांनी भारतीय विदेश सेवा (IFS) मध्ये काम सुरू केले.
पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलेल्या भारतीय खेळाडूंचे आज भारतात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींनी भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक करीत त्यांना शाबासकी दिली. प्रत्येक खेळाडूसोबत चर्चा करीत…
केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने या संपाला पाठिंबा दिला आहे. दोन दिवसाच्या या संपामुळे बँकिंगसह…
दिल्ली : एका नागरिकाने पंतप्रधान कार्यालयाकडे मुलीच्या जन्मदाखल्याबाबत पत्रव्यवहाराद्वारे तक्रार केली होती. पण तब्बल पाच वर्षांनंतर त्यांना पीएम ऑफिसकडून मराठीत उत्तर आले. सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने उत्तर पाठवण्यास उशीर झाल्याचे म्हटले…