इराण युद्ध महिनाभरापेक्षा जास्त काळ सुरू आहे आणि ते अधिक चिघळण्याची शक्यता आहे. याचा परिणाम खिशावर आधीच होत आहे. FMCG आणि टिकाऊ ग्राहक वस्तू कंपन्या दरवाढीचा विचार करत आहेत.
सरकारने बिअरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. २० जानेवारीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बिअरच्या किमतीत ही वाढ १० ते ४५ रुपयांपर्यंत करण्यात आली आहे, कुठे झालीये वाढ?
कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर निर्यात शुल्क वाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सरकार निवडणुका जिंकण्यासाठी जर कांद्याचे भाव पाडत असेल तर शेतकऱ्यांनी अशा पक्षाचे सरकार पाडावे…
टाटा मोटर्स देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी ने आपली छोटी कार टियागोच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. या सर्व व्हेरीएंटची किंमत 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. Tata Motors…