भाजपने खोटे बोलून सत्ता मिळवली. पण महात्मा गांधी नावाचा संत आजही भाजपच्या मानगुटीवर बसला आहे. संघाच्या १०० व्या वर्षी सुवर्णयोग आला आहे. त्यामुळे भारताचे संविधान व महात्मा गांधी यांचे विचार…
'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' हे शब्द भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले होते.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती.
बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा संदर्भ देत भागवत म्हणाले, "या वेळी या घटनांविरोधात व्यक्त झालेला जनक्षोभ यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. विशेष म्हणजे आता तिथले हिंदूही ठामपणे सांगत आहेत.
आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत. आम्ही आमचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहोत, त्यामुळे स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळतो. जे.पी. नड्डांच्या या वक्तव्याने चर्चांणा उधाण आले…
तालिबानमधील सत्तांतरानंतर जगभरात त्याचे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया उमटत असताना अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला यासंदर्भात मत व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तालिबानशी तुलना केली.
इन्फोसिस कंपनीचे प्रमोटर नंदन निलेकणी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आहे. कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती हे मोदीविरोधी आहेत हे सत्य कोणापासून लपलेले नाही. इन्फोसिस अशा लोकांना उच्च पदांवर नियुक्त…
आयुर्वेदाचा प्रचार , प्रसार , चिकित्सा सेवा आणि संशोधनासाठी कार्य करणाऱ्या नाशिक येथील आयुर्वेद व्यासपीठाचे केंद्रीय कार्यालय ' चरक सदन ' चे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांतील पराभव (The defeat in the West Bengal Assembly elections), देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश (the failure to deal with the Corona situation), आर्थिक आघाडीवर आलेले…