नियमितपणे रोज या मार्गावरून जाणाऱ्या हजारो वाहनांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच भागातील विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला वेळेवर पोहोचणे कठीण होत आहे.
जव्हार तालुक्यातील सर्व आदिवासी संघटना, सर्व पक्ष एकत्र येऊन सकाळी 11 वाजेपासून रास्ता रोको करीत चक्काजाम करण्यात आला. मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी,अशी त्यांची मागणी आहे.
२०१९ मध्ये महापुराचे भरपाई घेतलेल्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार नाहीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविरोधात कुरुंदवाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) पदाधिकारी…
बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने सोमवारी पोस्ट…