महिला सन्मान योजनेद्वारे महिला प्रवाशांना राज्याच्या हद्दीत सर्व प्रकारच्या (साधी, निम-आराम, शिवशाही इ.) बसमध्ये निम्प्या दरात प्रवास करता येतो. ही योजना १७ मार्च २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली आहे
प्रकल्पाच्या बहुतांश नागरी कामांना अंतिम टप्प्यात पोहोचण्यात आले आहे. रस्त्याचे डांबरीकरण, सुरक्षारेषा, सूचना फलक तसेच चाचणीचे काम एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे.
राज्य सरकारने तज्ज्ञ समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. समितीच्या शिफारशींवर आधारित सुधारणा करण्यात येणार आहे. 18 वर्षे पूर्ण झालेली मुले-मुली शिकाऊ वाहन परवाना घेतात.
कोकणला हा मार्ग जोडला जाणारा आहे. दरे, पिंपरी, निवळी, मुरणी, शिंदी व पुढे खेडला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे कोकणाकडील पर्यटक अधिक प्रमाणामध्ये महाबळेश्वरपर्यंत येण्यास मदत होणार आहे.
पुणे ते मुंबईदरम्यान एसटी महामंडळाच्या सर्वाधिक ई-बस धावतात. त्यामुळे मंडळाला दररोज लाखो रुपयांचा टोल भरावा लागत होता. मात्र, राज्य सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयामुळे एसटीची लाखो रुपयांची बचत होणार आहे.