मतदार असलेल्या नागरिकांनी 24 विरूदध 291 मतांच्या बहुसंख्येने सरपंचाच्या विरोधात मतदान केले. हिरामण केशव चव्हाण ह्या खापरदरी येथील लोकनियुक्त सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज चालवले.
मुंबई: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. नोहेंबरच्या सुरूवातीला किंवा शेवटच्या टप्प्यात राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याआधी राज्य सरकाने अनेक निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. दरम्यान आज राज्य…
बालपणातच व्यसनामुळे वडिलांचे निधन झाले, घरात अठराविश्व दारिद्र्य. त्यामुळे शाळाही अर्ध्यावर सुटली. पोटाची खळगी भरण्यासाठी इतरांच्या शेतात कामाला जाणाऱ्या एका मुलीचा समाजाने बालविवाहदेखील लावून दिला.
कोणतंही राजकीय पद (Political Post) मिळालं की त्या व्यक्तीची परिस्थितीच वेगळी असते, असा अनुभव अनेकांचा आहे. त्यातून संपत्तीची वाढ होणं ही स्वाभाविक बाब आहे. मग ते अगदी गावाचा सरपंच (Sarpanch)…