भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या ओव्हल कसोटी सामन्यात भारताने इंग्लंड संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. या विजयांनंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आनंद व्यक्त करत म्हटले की "भारत जिंकणार…
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज सौरव गांगुलीने आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल मोठे विधान केले आहे. यावरून त्याला चाहत्यांकडून चांगलेच ट्रोल करण्यात आले.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली त्याच्या क्रिकेट कारकीर्दीबाबत मोठा खुलासा केला आहे, त्याने म्हटले आहे की, मला शतकांच्या जवळ जाऊन देखील मला ते पूर्ण करता आले नाही. याबद्दल त्याने खंत…
आयसीसी स्पर्धा येते तेव्हा संपूर्ण क्रिकेट जगताचे डोळे त्यावर केंद्रित असतात. याचे कारण म्हणजे जगभरातील संघ आयसीसी स्पर्धांमध्ये खेळतात. जगातील महान खेळाडू एकमेकांना सामोरे जातात. या स्पर्धांमध्ये दिसणारी स्पर्धा वेगळी…