शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करत बाधित शेतकऱ्यांनी ७ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन होत असून,…
शक्तीपीठ महामार्गात सर्वात मोठे बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये दिसून आले आहेत. पूर्वी सावंतवाडीतील आंबोली, गेले, फणसवडे इत्यादी १० गावांचा समावेश होता
शक्तीपीठ महामार्गावरुन राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टींमध्ये चांगलीच जुंफली आहे.माजी खासदार राजू शेट्टी कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात नसलेल्या जमीनीचे सातबारे घेऊन दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातील प्रस्तावित नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातून विरोध होत आहे. त्यासाठी अनेक संघटनांकडून आंदोलनेही करण्यात आली. तर काँग्रेसकडूनही या महामार्गाला विरोध केला जात आहे.
शक्तीपीठ या महत्त्वकांशी महामार्गाच्या प्रकल्पाला सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तरी देखील सरकार हा करण्यासाठी ठाम आहेत. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली.